अविनाश जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा
दि.31 डिसेंबर ला पार पडला
पाच दिवसांचा हा आठवडा एक संदेश देणारा ठरला 27 तारखेला सर्व विद्यार्थी मित्रांनी शाळा साफसफाई केली 28 ला गावातील रस्ते साफ केले 29 ला गावातील नाल्या साफ करून पूर्ण गावाचं मन जिंकत पूर्ण गावातील लोकांना या ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावातील लोकांना समाविष्ट करून घेतले 30 तारखेला विद्यार्थ्यांकडून 8 ते 1 अस पाच तास अभ्यास करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण केली 31 डिसेंबर सकाळी लहान मुलांनी शाळेत वाढदिवस साजरा केला नंतर डॉ.माधवराव विभुते साहेब यांनी त्यांच्या क्लिनिक मद्ये साजरा केला डॉ.राहुल जाधव दत्ताहारी कांगुलकर, दिगंबर सावंत, केदार तम्मेवर,योगेश मुक्कावार आदींनी सर्वांनी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून शाल श्रीफळ हार असा सत्कार केला
सायंकाळी सहा वाजता पळसगाव तांडा येथे अविनाश जाधव मित्रपरिवार यांच्याकडून वाढदिवसाचा आयोजन केलं होत त्यात अविनाश जाधव यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्याचं सत्कार करण्यात आला त्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची पुस्तक देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरिशभाऊ देशमुख गोरठेकर पंचायत समिती उपसभापती, गजु भाऊ खांडरे न.पा.सभापती प्रतिनिधी ,अभिषेक देशमुख,गंगाधर सर,अंकुश राठोड सर, गणेश राठोड मामा कवळे पाटील शेलगाव, रामदास पाटील शेलगाव,नागराज राठोड गावातील आजी माजी सरपंच,उपसरपंच, नायक, ग्रा. प.सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला विद्यार्थी मित्र मैत्रीण आणि मित्रपरिवार आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमच सूत्रसंचालन दत्तराज कोटुरवर सिंधिकर आणि आभार अमोल राठोड सर नांदेडकर यांनी केलं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा